ना दिल्ली सोडणार, ना गल्ली ; दथरथ पाटील यांचे निवडणूक लढविण्याचे संकेत

नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवा- गेल्या १५ वर्षांपासून नाशिक हे नेतृत्वहीन आहे. सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीमधील ७० टक्के कंपन्या बंद पडल्या आहेत. दुसरीकडे कांद्याला भाव नाही. भाव वाढला, तर निर्यातबंदी, द्राक्षाला अवकाळीचा फटका बसला. मदतीसाठी कोणी पुढे येत नाही. आपण आता दिल्ली सोडणार नाही आणि प्रेमला गल्ली सोडू देणार नाही. तुम्ही सर्व जण साथ द्या, अशी …

The post ना दिल्ली सोडणार, ना गल्ली ; दथरथ पाटील यांचे निवडणूक लढविण्याचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading ना दिल्ली सोडणार, ना गल्ली ; दथरथ पाटील यांचे निवडणूक लढविण्याचे संकेत