हंडाभर पाण्यासाठी नांदगावकरांवर भटकंतीची वेळ

नांदगावकरांवर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनातर्फे सध्या तालुक्यात ४९ टँकरच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. ४७ गावे अन‌् २२२ वाड्या-वस्त्यांवर ११८ टँकर फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे.   (Nashik Water Crisis) गतवर्षी जिल्ह्याचे पर्जन्यमान घडले. नांदगाव तालुकाही त्यास अपवाद नाही. त्याचे परिणाम जाणवायला लागले आहेत. मुसळधार पावसाचे आवर्तनच न झाल्याने पावसाळा उलटण्यापूर्वीच …

The post हंडाभर पाण्यासाठी नांदगावकरांवर भटकंतीची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading हंडाभर पाण्यासाठी नांदगावकरांवर भटकंतीची वेळ

नाशिक जिल्ह्यात १,०८८ गावांमध्ये दुष्काळ 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अल्प पर्जन्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे. जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या हंगामी पीक पैसेवारीमध्ये तब्बल १ हजार ८८ गावे ५० पैशांच्या आत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे, तर ८७४ गावांची पैसेवारी 50 पैशांहून अधिक आहे. त्यामुळे येत्या काळात ५० पैशांहून कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळाच्या उपाययोजना तातडीने घेण्याची …

The post नाशिक जिल्ह्यात १,०८८ गावांमध्ये दुष्काळ  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात १,०८८ गावांमध्ये दुष्काळ