जलसमृद्ध नाशिक अभियानाचा आजपासून शुभारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील घटलेला भूजल साठा, यावर्षीचा दुष्काळ तसेच जिल्ह्यातील पाझर तलावामधील संपलेला पाणीसाठा बघता जिल्हा प्रशासनाने मोठ्या धरणांसोबतच गाळाने साचलेल्या पाझर तलावांतून गाळ काढण्यासाठी जलसमृद्ध नाशिक ही मोहीम हाती घेतली आहे. मंगळवार (दि. १६)पासून गंगापूर धरणाजवळील गंगावऱ्हे गावातून या मोहिमेला सुरुवात होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी …

The post जलसमृद्ध नाशिक अभियानाचा आजपासून शुभारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading जलसमृद्ध नाशिक अभियानाचा आजपासून शुभारंभ

जलसमृद्ध नाशिक अभियानाचा आजपासून शुभारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील घटलेला भूजल साठा, यावर्षीचा दुष्काळ तसेच जिल्ह्यातील पाझर तलावामधील संपलेला पाणीसाठा बघता जिल्हा प्रशासनाने मोठ्या धरणांसोबतच गाळाने साचलेल्या पाझर तलावांतून गाळ काढण्यासाठी जलसमृद्ध नाशिक ही मोहीम हाती घेतली आहे. मंगळवार (दि. १६)पासून गंगापूर धरणाजवळील गंगावऱ्हे गावातून या मोहिमेला सुरुवात होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी …

The post जलसमृद्ध नाशिक अभियानाचा आजपासून शुभारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading जलसमृद्ध नाशिक अभियानाचा आजपासून शुभारंभ

नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री

नांदगाव : सचिन बैरागी एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात नांदगाव आणि उपबाजार समिती बोलठाणमध्ये २४ लाख ९२ हजार ५३१ क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री झाली. या माध्यमातून एकूण तीन अब्ज ४९ कोटी २० लाख ५४ हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. नांदगाव आणि उपबाजार समितीमध्ये, नांदगावसह, मालेगाव, चाळीसगाव, येवला, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर या भागातील …

The post नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री

नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री

नांदगाव : सचिन बैरागी एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात नांदगाव आणि उपबाजार समिती बोलठाणमध्ये २४ लाख ९२ हजार ५३१ क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री झाली. या माध्यमातून एकूण तीन अब्ज ४९ कोटी २० लाख ५४ हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. नांदगाव आणि उपबाजार समितीमध्ये, नांदगावसह, मालेगाव, चाळीसगाव, येवला, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर या भागातील …

The post नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री

पशुधन वाचविण्यासाठी गाव सोडून जाण्याची वेळ, नाशिकच्या नांदगावसह मनमाड तालुक्यात दुष्काळाचे भीषण वास्तव

धरणामध्ये उरलेले जेमतेम पाणी… विहिरींनी गाठलेला तळ… अन‌् बंद पडत चालेले हातपंप, बोरवेल अशा भीषण परिस्थिती मनमाडसह नांदगाव तालुक्यातील अनेक गावांत निर्माण झाली असून, दाहीदिशा भटकंती करूनदेखील हंडाभरही पाणी मिळत नसल्यामुळे वाड्या – वस्त्यांवरील काही ग्रामस्थ गाव सोडून इतर ठिकाणी जात असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. यंदा मनमाड शहर, परिसरासह नांदगाव तालुक्यात जून महिन्यात …

The post पशुधन वाचविण्यासाठी गाव सोडून जाण्याची वेळ, नाशिकच्या नांदगावसह मनमाड तालुक्यात दुष्काळाचे भीषण वास्तव appeared first on पुढारी.

Continue Reading पशुधन वाचविण्यासाठी गाव सोडून जाण्याची वेळ, नाशिकच्या नांदगावसह मनमाड तालुक्यात दुष्काळाचे भीषण वास्तव

त्र्यंबकेश्वरला दुष्काळाच्या झळा, पर्यटनावर परिणामाची भीती

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- ञ्यंबकेश्वर शहरात सोमवार पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरवर्षी उन्हाळयात ञ्यंबक शहराला एक दिवसआड पाणी पुरवठा होत असतो. मात्र त्याची अंलबजावणी साधरणत: एप्रिल दरम्यान होत असते. यंदा महिनाभर आगोदरच ञ्यंबकवासियांना पाण्याची अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्र्यंबक शहराचे …

The post त्र्यंबकेश्वरला दुष्काळाच्या झळा, पर्यटनावर परिणामाची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला दुष्काळाच्या झळा, पर्यटनावर परिणामाची भीती

चांदवडमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, टॅंकर येताच महिलांची झुंबड

चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- चालू वर्षी चांदवड तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यापासूनच गावागावातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र होऊन पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. चांदवड तालुक्यातील २२ गावे व ३२ वाड्या-वस्त्यांवर टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत …

The post चांदवडमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, टॅंकर येताच महिलांची झुंबड appeared first on पुढारी.

Continue Reading चांदवडमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, टॅंकर येताच महिलांची झुंबड

नाशिक जिल्ह्यात १,०८८ गावांमध्ये दुष्काळ 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अल्प पर्जन्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे. जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या हंगामी पीक पैसेवारीमध्ये तब्बल १ हजार ८८ गावे ५० पैशांच्या आत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे, तर ८७४ गावांची पैसेवारी 50 पैशांहून अधिक आहे. त्यामुळे येत्या काळात ५० पैशांहून कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळाच्या उपाययोजना तातडीने घेण्याची …

The post नाशिक जिल्ह्यात १,०८८ गावांमध्ये दुष्काळ  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात १,०८८ गावांमध्ये दुष्काळ 

खरिपाच्या पिकांनी टाकल्या माना, बळीराजा चिंताग्रस्त

दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  दिंडोरी तालुक्यात सध्या कडक उन्हाचा तडाखा आणि पावसाने केलेला पोबारा या समीकरणाने तालुक्यातील खरीप हंगाम धोक्याची घंटा वाजवत आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम हा बळीराजाला भयग्रस्त वाटु लागला आहे. पावसाळ्याची जवळजवळ ८५ दिवस उलटून गेले तरी दमदार पावसाची हजेरी तालुक्यात न झाल्याने मोठ्या हिंमतीने पेरणी केलेल्या पिकांचे काय होणार? असा …

The post खरिपाच्या पिकांनी टाकल्या माना, बळीराजा चिंताग्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading खरिपाच्या पिकांनी टाकल्या माना, बळीराजा चिंताग्रस्त

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा ; डॉ. भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने महिनाभर दडी मारल्याने संभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी पाणीसंकट निर्माण झाले असून राज्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती ओढवली आहे. राज्यात कोरडा दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे केली आहे. ऑगस्ट …

The post राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा ; डॉ. भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीे appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा ; डॉ. भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीे