जलसमृद्ध नाशिक अभियानाचा आजपासून शुभारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील घटलेला भूजल साठा, यावर्षीचा दुष्काळ तसेच जिल्ह्यातील पाझर तलावामधील संपलेला पाणीसाठा बघता जिल्हा प्रशासनाने मोठ्या धरणांसोबतच गाळाने साचलेल्या पाझर तलावांतून गाळ काढण्यासाठी जलसमृद्ध नाशिक ही मोहीम हाती घेतली आहे. मंगळवार (दि. १६)पासून गंगापूर धरणाजवळील गंगावऱ्हे गावातून या मोहिमेला सुरुवात होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी …

The post जलसमृद्ध नाशिक अभियानाचा आजपासून शुभारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading जलसमृद्ध नाशिक अभियानाचा आजपासून शुभारंभ

जलसमृद्ध नाशिक अभियानाचा आजपासून शुभारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील घटलेला भूजल साठा, यावर्षीचा दुष्काळ तसेच जिल्ह्यातील पाझर तलावामधील संपलेला पाणीसाठा बघता जिल्हा प्रशासनाने मोठ्या धरणांसोबतच गाळाने साचलेल्या पाझर तलावांतून गाळ काढण्यासाठी जलसमृद्ध नाशिक ही मोहीम हाती घेतली आहे. मंगळवार (दि. १६)पासून गंगापूर धरणाजवळील गंगावऱ्हे गावातून या मोहिमेला सुरुवात होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी …

The post जलसमृद्ध नाशिक अभियानाचा आजपासून शुभारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading जलसमृद्ध नाशिक अभियानाचा आजपासून शुभारंभ

१५ एप्रिलपासून जलसमृद्ध अभियान : गंगापूरसह जलशयांची क्षमता ढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सुजलाम, सुफलाम जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत आता पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष बहावयास मिळत आहे. सर्वाधिक धरणांचा जिल्हा असतानाही नाशिकवर ही परिस्थिती ओढावण्यामागे मुख्य कारण धरणांसह, नद्या, नाले, तलाव या प्रमुख जलस्त्रोतांमध्ये साचलेला गाळ. भविष्यात पाण्याच्या भीषणतेला गाळ मुख्य कारण ठरण्याची शक्यता असल्याने, जिल्ह्यातील सर्वच प्रमुख संघटनांनी एकत्र येत …

The post १५ एप्रिलपासून जलसमृद्ध अभियान : गंगापूरसह जलशयांची क्षमता ढणार appeared first on पुढारी.

Continue Reading १५ एप्रिलपासून जलसमृद्ध अभियान : गंगापूरसह जलशयांची क्षमता ढणार

नाशिक : बंधार्‍यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यात पिकांना पाण्याच्या टंचाईची झळ बसू नये म्हणून पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ‘मिशन भगिरथी’ असे नाव देण्यात आले आहे. नुकतेच या उपक्रमाचे उद्घाटन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. जर हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी झाला, तर नक्कीच जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम होईल. पिंपरी …

The post नाशिक : बंधार्‍यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंधार्‍यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम

नाशिक : बंधार्‍यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यात पिकांना पाण्याच्या टंचाईची झळ बसू नये म्हणून पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ‘मिशन भगिरथी’ असे नाव देण्यात आले आहे. नुकतेच या उपक्रमाचे उद्घाटन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. जर हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी झाला, तर नक्कीच जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम होईल. पिंपरी …

The post नाशिक : बंधार्‍यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंधार्‍यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम