१५ एप्रिलपासून जलसमृद्ध अभियान : गंगापूरसह जलशयांची क्षमता ढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सुजलाम, सुफलाम जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत आता पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष बहावयास मिळत आहे. सर्वाधिक धरणांचा जिल्हा असतानाही नाशिकवर ही परिस्थिती ओढावण्यामागे मुख्य कारण धरणांसह, नद्या, नाले, तलाव या प्रमुख जलस्त्रोतांमध्ये साचलेला गाळ. भविष्यात पाण्याच्या भीषणतेला गाळ मुख्य कारण ठरण्याची शक्यता असल्याने, जिल्ह्यातील सर्वच प्रमुख संघटनांनी एकत्र येत …

The post १५ एप्रिलपासून जलसमृद्ध अभियान : गंगापूरसह जलशयांची क्षमता ढणार appeared first on पुढारी.

Continue Reading १५ एप्रिलपासून जलसमृद्ध अभियान : गंगापूरसह जलशयांची क्षमता ढणार