नाशिक विभागात भूजल पातळी घटली, ४४ तालुक्यांत पाणी पाच मीटरहून अधिक खोल

[author title=”नाशिक : गौरव जोशी” image=”http://”][/author] मान्सूनने फिरवलेली पाठ आणि धरणीच्या पोटातून पाण्याचा वारेमाप होणारा उपसा यामुळे नाशिक विभागातील भूजल पातळीत घट झाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सरासरी १.५१ मीटरने भूजल पातळी घसरली आहे. विभागातील तब्बल ४४ तालुक्यांत ५ ते १० मीटरपर्यंत पाणी खोल गेले असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा समावेश आहे. …

Continue Reading नाशिक विभागात भूजल पातळी घटली, ४४ तालुक्यांत पाणी पाच मीटरहून अधिक खोल

पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तळपत्या उन्हाबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पाण्याचे माेठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. आजच्या घडीला अवघ्या जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असताना, निम्म्या तालुक्यांत टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. तब्बल ६९६ गावे आणि वाड्यांना २३८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात टॅंकरच्या ४९२ फेऱ्या होत आहेत. एप्रिल महिन्याच्या मध्यातच जिल्ह्यातील भूजल पातळी …

The post पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा

१५ एप्रिलपासून जलसमृद्ध अभियान : गंगापूरसह जलशयांची क्षमता ढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सुजलाम, सुफलाम जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत आता पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष बहावयास मिळत आहे. सर्वाधिक धरणांचा जिल्हा असतानाही नाशिकवर ही परिस्थिती ओढावण्यामागे मुख्य कारण धरणांसह, नद्या, नाले, तलाव या प्रमुख जलस्त्रोतांमध्ये साचलेला गाळ. भविष्यात पाण्याच्या भीषणतेला गाळ मुख्य कारण ठरण्याची शक्यता असल्याने, जिल्ह्यातील सर्वच प्रमुख संघटनांनी एकत्र येत …

The post १५ एप्रिलपासून जलसमृद्ध अभियान : गंगापूरसह जलशयांची क्षमता ढणार appeared first on पुढारी.

Continue Reading १५ एप्रिलपासून जलसमृद्ध अभियान : गंगापूरसह जलशयांची क्षमता ढणार

शासकीय यंत्रणा निवडणूकीत व्यस्त; जनता पाणी टंचाईने त्रस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात जिल्ह्याला टंचाईच्या तीव्र झळा बसत असून ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. पाण्याच्या एका थेंबासाठी जनता व्याकुळ होत असताना शासकीय यंत्रणा मात्र निवडणूकांच्या कामांमध्ये व्यस्त आहे. येत्या आठवड्यात लोकसभा निवडणूकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासोबत विविध स्तरा वर …

The post शासकीय यंत्रणा निवडणूकीत व्यस्त; जनता पाणी टंचाईने त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय यंत्रणा निवडणूकीत व्यस्त; जनता पाणी टंचाईने त्रस्त

शासकीय यंत्रणा निवडणूकीत व्यस्त; जनता पाणी टंचाईने त्रस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात जिल्ह्याला टंचाईच्या तीव्र झळा बसत असून ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. पाण्याच्या एका थेंबासाठी जनता व्याकुळ होत असताना शासकीय यंत्रणा मात्र निवडणूकांच्या कामांमध्ये व्यस्त आहे. येत्या आठवड्यात लोकसभा निवडणूकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासोबत विविध स्तरा वर …

The post शासकीय यंत्रणा निवडणूकीत व्यस्त; जनता पाणी टंचाईने त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय यंत्रणा निवडणूकीत व्यस्त; जनता पाणी टंचाईने त्रस्त

पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फेब्रुवारीच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने घसरण होत असून सध्या केवळ ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच १७० टँकरद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईचा दाह लक्षात घेता पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि.२३) आढावा बैठक बोलविली आहे. बैठकीत पाणी कपातीबाबत काही निर्णय होणार का याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष …

The post पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष

नाशिक : पशुपक्ष्यांच्या दाणा-पाण्यासाठी सरसावले चिमुकले

नाशिक (चांदवड)  : पुढारी वृत्तसेवा घरात वापरलेल्या वस्तू फेकून देण्यापेक्षा त्यापासून मुक्या पशुपक्ष्यांचे उन्हापासून संरक्षण करण्याचा संदेश येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील चिमुकल्यांनी कागदापासून घरटे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांपासून पाणी ठेवण्याचे भांडे बनवीत दिला आहे. नाशिक : बांधावरची संपली झाडे; पक्षी उडाले रानाकडे…बदलत्या शेतीचा फटका उन्हामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागते. पर्यायाने पक्ष्यांची काहिली होऊन जीव जाण्याची …

The post नाशिक : पशुपक्ष्यांच्या दाणा-पाण्यासाठी सरसावले चिमुकले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पशुपक्ष्यांच्या दाणा-पाण्यासाठी सरसावले चिमुकले

नाशिक : पशुपक्ष्यांच्या दाणा-पाण्यासाठी सरसावले चिमुकले

नाशिक (चांदवड)  : पुढारी वृत्तसेवा घरात वापरलेल्या वस्तू फेकून देण्यापेक्षा त्यापासून मुक्या पशुपक्ष्यांचे उन्हापासून संरक्षण करण्याचा संदेश येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील चिमुकल्यांनी कागदापासून घरटे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांपासून पाणी ठेवण्याचे भांडे बनवीत दिला आहे. नाशिक : बांधावरची संपली झाडे; पक्षी उडाले रानाकडे…बदलत्या शेतीचा फटका उन्हामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागते. पर्यायाने पक्ष्यांची काहिली होऊन जीव जाण्याची …

The post नाशिक : पशुपक्ष्यांच्या दाणा-पाण्यासाठी सरसावले चिमुकले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पशुपक्ष्यांच्या दाणा-पाण्यासाठी सरसावले चिमुकले