पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तळपत्या उन्हाबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पाण्याचे माेठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. आजच्या घडीला अवघ्या जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असताना, निम्म्या तालुक्यांत टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. तब्बल ६९६ गावे आणि वाड्यांना २३८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात टॅंकरच्या ४९२ फेऱ्या होत आहेत. एप्रिल महिन्याच्या मध्यातच जिल्ह्यातील भूजल पातळी …

The post पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा