प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये, महिलांसाठी राहुल गांधींच्या पाच मोठ्या घोषणा

धुळे : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस ते पंचवीस उद्योगपतींना 16 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. या देशात उद्योगपतींचे कर्ज माफ होते. पण शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवा उद्योजक यांना कर्जमाफी दिली जात नाही. हा अन्याय आहे. मनरेगा योजनेसाठी एका वर्षासाठी 65 हजार कोटी रुपये लागतात. पण पंतप्रधान मोदी यांनी 20 ते 25 …

The post प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये, महिलांसाठी राहुल गांधींच्या पाच मोठ्या घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये, महिलांसाठी राहुल गांधींच्या पाच मोठ्या घोषणा