संस्कृत दिन विशेष : पहिला संस्कृत दिन कधी साजरा झाला? काय आहे महत्व…

संस्कृत बीजमंत्राचा मानवी जीवनावर इतका सखोल परिणाम होतो की, संस्कृत भाषेच्या उच्चाराने माणसाच्या वाणीतले कोणतेही दोष दूर करण्याची ताकद संस्कृत भाषेत आहे. लहानपणापासून जर मुलांवर स्तोत्र, श्लोक म्हणण्याचे संस्कार असतील, तर मूल कधीही तोतरे बोलत नाही. त्याच्या उच्चारांमध्ये स्पष्टता येऊन अवघड शब्दही ते सहज उच्चारू शकतात तसेच बौद्धिक क्षमतेत वाढ होते, असे संस्कृत क्षेत्रातील तज्ज्ञ …

The post संस्कृत दिन विशेष : पहिला संस्कृत दिन कधी साजरा झाला? काय आहे महत्व... appeared first on पुढारी.

Continue Reading संस्कृत दिन विशेष : पहिला संस्कृत दिन कधी साजरा झाला? काय आहे महत्व…