संस्कृत विद्यापीठाचे केंद्रासाठी जागेबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा संस्कृत भाषेचे जतन व्हावे, भाषा जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी यश आले आहे. मुंबईत पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने नाशिक शहरात संस्कृत विद्यापीठाचे केंद्र उभारणीचा निर्णय केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय विभागाने घेतला आहे. केंद्र उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याविषयीचे पत्र विद्यापीठ प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला पाठविले आहे. जागा उपलब्ध झाल्यावर विद्यापीठ कॅम्पसमध्ये …

The post संस्कृत विद्यापीठाचे केंद्रासाठी जागेबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading संस्कृत विद्यापीठाचे केंद्रासाठी जागेबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र

संस्कृत दिन विशेष : पहिला संस्कृत दिन कधी साजरा झाला? काय आहे महत्व…

संस्कृत बीजमंत्राचा मानवी जीवनावर इतका सखोल परिणाम होतो की, संस्कृत भाषेच्या उच्चाराने माणसाच्या वाणीतले कोणतेही दोष दूर करण्याची ताकद संस्कृत भाषेत आहे. लहानपणापासून जर मुलांवर स्तोत्र, श्लोक म्हणण्याचे संस्कार असतील, तर मूल कधीही तोतरे बोलत नाही. त्याच्या उच्चारांमध्ये स्पष्टता येऊन अवघड शब्दही ते सहज उच्चारू शकतात तसेच बौद्धिक क्षमतेत वाढ होते, असे संस्कृत क्षेत्रातील तज्ज्ञ …

The post संस्कृत दिन विशेष : पहिला संस्कृत दिन कधी साजरा झाला? काय आहे महत्व... appeared first on पुढारी.

Continue Reading संस्कृत दिन विशेष : पहिला संस्कृत दिन कधी साजरा झाला? काय आहे महत्व…