नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल

नाशिक (मनमाड) : रईस शेख शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात एक महिन्यापुरताच पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. सध्या शहरात 12 ते 15 दिवसांड पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक : डोंगरदर्‍यातील कपारीतून येणार्‍या पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट सुमारे आठ महिन्यांपूर्वी शहर परिसरासोबत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार …

The post नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल

नाशिक : रब्बीसाठी कडवाचे आज संक्रांतीपासून 30 दिवसांचे आवर्तन

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा कडवा व भोजापूर कालव्यातून यंदा रब्बीचे आवर्तन रविवारी (दि. 15) म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी सुटणार असल्याने खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचा सण असलेल्या मकरसंक्रांतीची गोडी वाढणार आहे. कडवा कालव्यास रब्बीसोबत बिगरसिंचनाचेही आवर्तन सोडण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिल्याने सिंचनासाठी 30, तर बिगरसिंचनासाठी 4 दिवसांचे, तर भोजापूरमधून 15 ते 20 दिवसांचे सिंचनाचे आवर्तन सोडण्यात …

The post नाशिक : रब्बीसाठी कडवाचे आज संक्रांतीपासून 30 दिवसांचे आवर्तन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रब्बीसाठी कडवाचे आज संक्रांतीपासून 30 दिवसांचे आवर्तन