तापमान वाढले; काळजी घ्या, दुपारी रस्ते होताहेत निर्मनुष्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाशिवरात्रीनंतर जिल्ह्यातील उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ झाली आहे. दुपारी १२ ते चार या वेळेत तीव्र झळा जाणवत असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील होत आहे. गेल्या आठवड्यात थंडीचा अनुभव घेणाऱ्या जिल्हावासीयांना आता कडाक्याच्या उन्हाला सामाेरे जावे लागत आहे. मागील दोन दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात वाढ …

The post तापमान वाढले; काळजी घ्या, दुपारी रस्ते होताहेत निर्मनुष्य appeared first on पुढारी.

Continue Reading तापमान वाढले; काळजी घ्या, दुपारी रस्ते होताहेत निर्मनुष्य