रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरेंनी सुचवलं होतं, अन् आता विरोध करताय : उद्य सामंत
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क एखादा प्रोजेक्ट कोकणात येत असेल, कोकणाचा कायापालट होत असेल तर तेथील आंदोलन करत्या शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करण्याची सर्व पक्षांची जबाबदारी आहे. मात्र त्यावरुन राजकारण केलं जात आहे. रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाणी उद्धव ठाकरे यांनीच सूचवले होते. तसे पत्र त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहले होते. एकीकडे पत्र द्यायचे आणि आता विरोध करायचा …
The post रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरेंनी सुचवलं होतं, अन् आता विरोध करताय : उद्य सामंत appeared first on पुढारी.