रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरेंनी सुचवलं होतं, अन् आता विरोध करताय : उद्य सामंत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क एखादा प्रोजेक्ट कोकणात येत असेल, कोकणाचा कायापालट होत असेल तर तेथील आंदोलन करत्या शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करण्याची सर्व पक्षांची जबाबदारी आहे. मात्र त्यावरुन राजकारण केलं जात आहे. रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाणी उद्धव ठाकरे यांनीच सूचवले होते. तसे पत्र त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहले होते. एकीकडे पत्र द्यायचे आणि आता विरोध करायचा …

The post रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरेंनी सुचवलं होतं, अन् आता विरोध करताय : उद्य सामंत appeared first on पुढारी.

Continue Reading रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरेंनी सुचवलं होतं, अन् आता विरोध करताय : उद्य सामंत

महिंद्रा समूह पुण्याबरोबरच नाशिकमध्येही गुंतवणूक करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  महिंद्रा इलेक्ट्रिकलचा 10 हजार कोटींची गुंतवणूक असणारा प्रकल्प नाशिकमधून पुणे येथे हलविला जात असल्याबाबतचा विषय नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित करीत उद्योगमंत्र्यांकडे याबाबतचे स्पष्टीकरण मागितले. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुणे येथे महिंद्राचा प्रकल्प सुरू होत असल्याची बाब खरी आहे. परंतु, हा प्रकल्प …

The post महिंद्रा समूह पुण्याबरोबरच नाशिकमध्येही गुंतवणूक करणार appeared first on पुढारी.

Continue Reading महिंद्रा समूह पुण्याबरोबरच नाशिकमध्येही गुंतवणूक करणार

आम्ही केवळ गप्पा मारत नाहीत, तर रोजगार देतो; सामंतांचा राऊतांना टोला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीचे सरकार कोसळून आठ महिने झाले. राज्यात सत्तापालटानंतर काही जणांना बेरोजगारीचा ‘सामना’ करावा लागत आहे. जे बेरोजगार झालेत, त्यांना सत्ताधारी नेत्यांवर तेच तेच आरोप करावे लागत आहेत. त्यामुळे अशांना खऱ्या अर्थाने कौशल्य विकास प्रशिक्षणाची गरज आहे. आम्ही केवळ गप्पा मारत नाहीत, तर खऱ्या अर्थाने रोजगार देतो, असा टोला राज्याचे …

The post आम्ही केवळ गप्पा मारत नाहीत, तर रोजगार देतो; सामंतांचा राऊतांना टोला appeared first on पुढारी.

Continue Reading आम्ही केवळ गप्पा मारत नाहीत, तर रोजगार देतो; सामंतांचा राऊतांना टोला

जनतेच्या प्रश्नांकडे गत मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष; सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा बाळासाहेबांची शिकवण वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण असतानादेखील विरोधक केवळ शंभर टक्के राजकारण करत असून, जनतेच्या प्रश्नाकडे मागील सरकारने दुर्लक्ष केले आणि मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले नाही. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेच्या सेवेसाठी आणि राज्याच्या विकासासाठी अहोरात्र दौरे करून शंभर टक्के समाजकारण करत असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत …

The post जनतेच्या प्रश्नांकडे गत मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष; सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading जनतेच्या प्रश्नांकडे गत मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष; सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका