कांदा निर्यातबंदीने भावच नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने ३१ मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांदाही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असून, कांद्याला चांगला भाव मिळत नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघतो की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. सध्या द्राक्ष हंगाम सुरू असून, लाखो रुपये खर्चूनही मागील दोन-तीन वर्षांपासून द्राक्षाला …

The post कांदा निर्यातबंदीने भावच नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यातबंदीने भावच नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण