Nashik : शेतकऱ्यांनी खचून न जाण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

चांदवड (जि.नाशिक ): पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांत रविवारी (दि.26) अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. या गारपिटीत कांदा, द्राक्ष, डाळींबासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा, कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांना दिल्या आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून …

The post Nashik : शेतकऱ्यांनी खचून न जाण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शेतकऱ्यांनी खचून न जाण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन