नाशिकमध्ये दिवसाला पाच व्यक्ती सोडताय घर, काय आहेत कारणे?

नाशिक : गौरव अहिरे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, प्रेमप्रकरण या समस्यांमुळे सज्ञान व्यक्ती घर सोडून जात असल्याचे प्रमाण वाढत आहे. गतवर्षात अठरा वर्षांवरील एक हजार ४१५ नागरिक नातलगांना पूर्वकल्पना न देताच घर सोडून गेले होते. तर चालू वर्षात एक हजार ७४१ नागरिकांनी घर सोडले आहे. म्हणजेच सरासरी दिवसाला पाच व्यक्ती घर सोडून जात असल्याची चिंताजनक बाब …

The post नाशिकमध्ये दिवसाला पाच व्यक्ती सोडताय घर, काय आहेत कारणे? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दिवसाला पाच व्यक्ती सोडताय घर, काय आहेत कारणे?