विदर्भातील बांद्रा गावाची अनोखी कहाणी, वाचाच…

नाशिक : वैभव कातकाडे हागणदारीमुक्त अशी ओळख असलेल्या आणि तब्बल तीन वेळा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार मिळविलेले बांद्रा गाव १०० टक्के आदिवासी मात्र ८० टक्के साक्षर. जिल्हा परिषदेच्या एकमेव प्राथमिक शाळेतील मुलांचे २५ पर्यंतचे पाढे इंग्लिशमध्ये तोंडपाठ. या गावात पाणीपुरवठा योजनाही पूर्ण. ही आदर्शवत परिस्थिती कोणत्या पश्चिम महाराष्ट्रातील नाही तर विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील मध्य प्रदेश …

The post विदर्भातील बांद्रा गावाची अनोखी कहाणी, वाचाच... appeared first on पुढारी.

Continue Reading विदर्भातील बांद्रा गावाची अनोखी कहाणी, वाचाच…