आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच, शालेय डीबीटी रखडली

नाशिक : नितीन रणशूर राज्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सन २०२३-२४ या नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस गणवेशाविनाच जाणार आहे. राज्य शासनाकडून आदिवासी विकास विभागाला अनुदान प्राप्त न झाल्याने डीबीटी वितरणाची प्रक्रिया रेंगाळली आहे. शाळा सुरू होण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी गणवेशासह इतर वस्तू कधी खरेदी करणार? असा प्रश्न दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या पालकांसमोर …

The post आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच, शालेय डीबीटी रखडली appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच, शालेय डीबीटी रखडली

नाशिक : धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार; रुग्णांची ससेहोलपट

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील धारगाव (वैतारणा) हे आदिवासी अतिदुर्गम भागातील महत्त्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र येथील वैद्यकीय आधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे सातत्याने चर्चेत आहे. आदिवासी अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी एकीकडे शासन इमारतीसह कर्मचारी सुख-सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत असतानाही आधिकारी व कर्मचारी यांचे मात्र कर्तव्य बजावण्याकडे …

The post नाशिक : धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार; रुग्णांची ससेहोलपट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार; रुग्णांची ससेहोलपट

विदर्भातील बांद्रा गावाची अनोखी कहाणी, वाचाच…

नाशिक : वैभव कातकाडे हागणदारीमुक्त अशी ओळख असलेल्या आणि तब्बल तीन वेळा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार मिळविलेले बांद्रा गाव १०० टक्के आदिवासी मात्र ८० टक्के साक्षर. जिल्हा परिषदेच्या एकमेव प्राथमिक शाळेतील मुलांचे २५ पर्यंतचे पाढे इंग्लिशमध्ये तोंडपाठ. या गावात पाणीपुरवठा योजनाही पूर्ण. ही आदर्शवत परिस्थिती कोणत्या पश्चिम महाराष्ट्रातील नाही तर विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील मध्य प्रदेश …

The post विदर्भातील बांद्रा गावाची अनोखी कहाणी, वाचाच... appeared first on पुढारी.

Continue Reading विदर्भातील बांद्रा गावाची अनोखी कहाणी, वाचाच…

धुळे : शरद पवार, संजय राऊत या चलनात न चालणाऱ्या फाटक्या आणि जीर्ण नोटा – आमदार गोपीचंद पडळकर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यातले सरकार स्थिर असल्याचे सांगत भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण नोटा आहेत. या चलनात न चालणाऱ्या नोटांकडे लक्ष देऊ नका, अशी टीका त्यांनी केली आहे. धुळ्यात …

The post धुळे : शरद पवार, संजय राऊत या चलनात न चालणाऱ्या फाटक्या आणि जीर्ण नोटा - आमदार गोपीचंद पडळकर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शरद पवार, संजय राऊत या चलनात न चालणाऱ्या फाटक्या आणि जीर्ण नोटा – आमदार गोपीचंद पडळकर

Chhagan Bhujbal : वेठबिगारीचा प्रश्न देशाला आणि राज्याला मान खाली घालणारा

नाशिक : पुढारी ऑनलाइन  केवळ दोन हजार रुपये आणि मेंढ्यांच्या बदल्यात मुलांना वेठबिगारीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार राज्यातील काही भागात घडला आहे. ही बाब देशाला आणि राज्याला मान खाली घालणारी असून आदिवासींच्या उत्थानासाठी उपाययोजना या सरकारला कराव्या लागतील असे मत छगन भुजबळ यांनी सभागृहात मांडले. नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाच्या अनेक …

The post Chhagan Bhujbal : वेठबिगारीचा प्रश्न देशाला आणि राज्याला मान खाली घालणारा appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : वेठबिगारीचा प्रश्न देशाला आणि राज्याला मान खाली घालणारा

आदिवासींच्या समस्या थेट मांडल्या राष्ट्रपतींच्या दरबारात; विकास परिषदेने घेतली भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशातील विविध राज्यांमध्ये विखुरलेल्या आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याचे साकडे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सोमजीभाई डामोर, उपाध्यक्ष तथा केंद्रीय पोलाद व ग्रामविकास राज्यमंत्री फगनसिंह कुलसते, शंकरराव बोडात, कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना घातले. आदिवासी समाजातील पहिल्या महिला देशाच्या सर्वोच्चस्थानी राष्ट्रपतींच्या रूपाने विराजमान झाल्याने …

The post आदिवासींच्या समस्या थेट मांडल्या राष्ट्रपतींच्या दरबारात; विकास परिषदेने घेतली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासींच्या समस्या थेट मांडल्या राष्ट्रपतींच्या दरबारात; विकास परिषदेने घेतली भेट

नाशिक : देशाच्या विकासात आदिवासींचे योगदान मोठे : अनुपकुमार यादव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी समाजातील अनेक योद्ध्यांनी बलिदान दिले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. राष्ट्रपतीच्या रूपाने आज देशाच्या सर्वोच्च स्थानी आदिवासी महिला विराजमान झाल्या आहेत. ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले. रत्नागिरी : पर्ससीनला 12 नॉटीकल मैलाबाहेर मिळणार …

The post नाशिक : देशाच्या विकासात आदिवासींचे योगदान मोठे : अनुपकुमार यादव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देशाच्या विकासात आदिवासींचे योगदान मोठे : अनुपकुमार यादव