नाशिक| ‘मिशन इंद्रधनुष 5.0’ची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. केंद्र सरकारने ऑगस्टपासून 3 फेऱ्यांमध्ये सर्व जिल्हा, महापालिकांमध्ये “विशेष मिशन इंद्रधनुष 5.0” कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.२५) आयोजित जिल्हा …
The post नाशिक| 'मिशन इंद्रधनुष 5.0'ची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.