शेतकऱ्यांचे नुकसान : दहिवाळ शिवारात कांद्याचे पीक गेले वाहून

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दहिवाळ शिवारात सोमवारी (दि.१) मध्यरात्री १२ च्या सुमारास गिरणा धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी भूमिगत असलेली मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी शेतातून ओसंडून वाहिले. यात दोघा शेतकन्यांचे काढणीसाठी आलेले कांद्याचे पीक तसेच शेतातील माती वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मालेगाव …

The post शेतकऱ्यांचे नुकसान : दहिवाळ शिवारात कांद्याचे पीक गेले वाहून appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांचे नुकसान : दहिवाळ शिवारात कांद्याचे पीक गेले वाहून