साैरकृषी वाहिनी : शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत नऊ हजार मेगावाॅट सौरऊर्जा निर्मितीसाठी विकासकांना देकारपत्राचे (लेटर ऑफ अवॉर्ड) प्रदान करण्यात आले. २०२५ मध्ये प्रत्यक्ष सौरकृषी वाहिनीतून वीज उपलब्ध हाेणार असून, 40 टक्के कृषिफिडर सौरऊर्जेवर वापरात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांची कृषिपंपांच्या विजेची चिंता कायमस्वरूपी संपुष्टात येईल. राज्यातील शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री …

The post साैरकृषी वाहिनी : शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading साैरकृषी वाहिनी : शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार

साैरकृषी वाहिनी : शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत नऊ हजार मेगावाॅट सौरऊर्जा निर्मितीसाठी विकासकांना देकारपत्राचे (लेटर ऑफ अवॉर्ड) प्रदान करण्यात आले. २०२५ मध्ये प्रत्यक्ष सौरकृषी वाहिनीतून वीज उपलब्ध हाेणार असून, 40 टक्के कृषिफिडर सौरऊर्जेवर वापरात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांची कृषिपंपांच्या विजेची चिंता कायमस्वरूपी संपुष्टात येईल. राज्यातील शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री …

The post साैरकृषी वाहिनी : शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading साैरकृषी वाहिनी : शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार

धुळे : रूफ टॉप सोलरमधुन १,३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली

धुळे: पुढारी वृत्तसेवा घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची या ‘रूफटॉप सोलर’, योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत आहे. त्यांची राज्यातील संख्या ७६,८०८ इतकी झाली  असून त्यांच्याकडून एकूण १,३५९ मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता गाठली गेली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय …

The post धुळे : रूफ टॉप सोलरमधुन १,३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : रूफ टॉप सोलरमधुन १,३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली

समृद्धी महामार्ग : आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग

नाशिक  : संध्या गरवारे-खंडारे कोणत्याही भागाचा विकास हा स्थानिक ठिकाणी दळणवळणाची साधने किती चांगल्या दर्जाची आहेत, यावर ठरतो. राज्याच्या विकासात रस्ते विकासाला अनन्य साधारण महत्त्व आहे. रस्त्यांच्या जाळ्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे ओळखून महाराष्ट्र शासनाच्या अथक प्रयत्नांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 11) ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे …

The post समृद्धी महामार्ग : आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading समृद्धी महामार्ग : आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग