साैरकृषी वाहिनी : शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत नऊ हजार मेगावाॅट सौरऊर्जा निर्मितीसाठी विकासकांना देकारपत्राचे (लेटर ऑफ अवॉर्ड) प्रदान करण्यात आले. २०२५ मध्ये प्रत्यक्ष सौरकृषी वाहिनीतून वीज उपलब्ध हाेणार असून, 40 टक्के कृषिफिडर सौरऊर्जेवर वापरात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांची कृषिपंपांच्या विजेची चिंता कायमस्वरूपी संपुष्टात येईल. राज्यातील शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री …

The post साैरकृषी वाहिनी : शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading साैरकृषी वाहिनी : शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार

साैरकृषी वाहिनी : शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत नऊ हजार मेगावाॅट सौरऊर्जा निर्मितीसाठी विकासकांना देकारपत्राचे (लेटर ऑफ अवॉर्ड) प्रदान करण्यात आले. २०२५ मध्ये प्रत्यक्ष सौरकृषी वाहिनीतून वीज उपलब्ध हाेणार असून, 40 टक्के कृषिफिडर सौरऊर्जेवर वापरात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांची कृषिपंपांच्या विजेची चिंता कायमस्वरूपी संपुष्टात येईल. राज्यातील शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री …

The post साैरकृषी वाहिनी : शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading साैरकृषी वाहिनी : शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार

नाशिक : दीड महिन्यात कृषिपंपांसाठी २८ हजार कनेक्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना अर्ज करूनही कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी थांबावे लागत आहे, हा प्रश्न महावितरणने नियोजनपूर्वक कारवाई करत सोडविला आहे. अवघ्या दीड महिन्यात २७ हजार ९८० नवे कनेक्शन देत शेतकऱ्यांच्या ‘पेड पेंडिंग’चा प्रश्न सोडविण्यासाठी गती दिली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. शेतकऱ्यांनी कृषिपंपांसाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर …

The post नाशिक : दीड महिन्यात कृषिपंपांसाठी २८ हजार कनेक्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड महिन्यात कृषिपंपांसाठी २८ हजार कनेक्शन