नाशिक : अवघ्या १७ दिवसांत बदलले ६५१६ रोहित्र
नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कृषिपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या नादुरुस्त रोहित्र बदलासाठी महावितरणने मोहीम हाती घेतली आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त असलेल्या ७ हजार १३२ रोहित्रांपैकी ६ हजार ५१६ राेहित्र बदलले आहेत. हे रोहित्र अवघ्या ४८ ते ७२ तासांमध्ये बदलण्यात आले. सध्या केवळ ६२२ नादुरुस्त रोहित्र बदलणे बाकी असून, महावितरणकडे सद्यस्थितीत ४,०१८ रोहित्र अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध …
The post नाशिक : अवघ्या १७ दिवसांत बदलले ६५१६ रोहित्र appeared first on पुढारी.