विभागात ५६ केंद्रे : नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३५ केंद्रांचा समावेश

रोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळल्यानंतर वीकेंडसाठी शहरातील नागरिकांचे पाय ग्रामीण भागात वळायला लागले आहेत. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात कृषी पर्यटन (Agro Tourism) व्यवसाय वाढण्यास सुरुवात झाली आहे. बळीराजालाही हा पूरक व्यवसाय अर्थार्जनासाठी वरदान ठरत आहे. विभागात एकूण ५६ केंद्रे विकसित झाली असून, जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३५ केंद्रे आहेत. राज्य शासनाने ग्रामीण भागातील विकास आणि त्यातून राज्याचा विकास …

The post विभागात ५६ केंद्रे : नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३५ केंद्रांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading विभागात ५६ केंद्रे : नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३५ केंद्रांचा समावेश