नाशिक : खोट्या कर्ज प्रकरणातून ठेवीदारांना १२ कोटींचा गंडा
कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा खोटी कर्ज प्रकरणे तयार करून ठेवीदारांना १२ कोटी ८५ लाख १४ हजार ५३५ रुपयांचा गंडा घालणाऱ्या कळवण शहरातील श्री स्वामी समर्थ सहकारी पतसंस्थेचा तत्कालीन चेअरमन अशोक तुकाराम जाधव याच्यासह कळवण व सुरगाणा शाखा व्यवस्थापकांविरोधात कळवण पोलिस ठाण्यात ठेवीदारांची फसवणूक व अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. श्री स्वामी समर्थ …
The post नाशिक : खोट्या कर्ज प्रकरणातून ठेवीदारांना १२ कोटींचा गंडा appeared first on पुढारी.