राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार महत्त्वाचा : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवारही महत्त्वाचा असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार न टाकल्यास चर्चा करू. उद्या विरोधी पक्षांसोबत चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. महायुतीत आमदारंमध्ये कटुता न राहण्याचे प्रयत्न करू. सर्व मंत्र्यांची बैठक घेऊन सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊ, असे अजित पवार म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत …

The post राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार महत्त्वाचा : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार महत्त्वाचा : अजित पवार

राजकीय समीकरण बदलणार, उत्तर महाराष्ट्रात साधावा लागणार समतोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय भूकंपानंतर (NCP crisis) उत्तर महाराष्ट्रात चारही जिल्हे मिळून विधानसभेच्या ३६ पैकी तब्बल २७ जागांवर सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. सत्तेच्या या सारीपाटामध्ये पुढीलवर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरण बदलणार असताना इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांना जागावाटप व तिकीट देतेवेळी समतोल साधावा लागणार असल्याने कस लागणार आहे. त्याचवेळी …

The post राजकीय समीकरण बदलणार, उत्तर महाराष्ट्रात साधावा लागणार समतोल appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय समीकरण बदलणार, उत्तर महाराष्ट्रात साधावा लागणार समतोल