World Food Day : आधुनिक यंत्रणांमुळे थांबली अन्नाची नासाडी 

आधुनिक यंत्रणांच्या सुविधांमुळे पूर्वापार चालत आलेल्या समस्या कमी होताना दिसत आहेत. कधी काळी अन्न नासाडी होण्याचे प्रमाण सर्वाधिक असताना, आता आधुनिक यंत्रणांमुळे अन्न नासाडीचे प्रमाण घटले आहे. कणीक मळण्यापासून ते पोळी लाटणे, भाज्या कापणे, रबडी पदार्थ करण्यासाठी अनेक यंत्रणा उपलब्ध झाल्यामुळे आता १० मिनिटांत १०० लोकांचा ताजा स्वयंपाक करणे शक्य झाले आहे. (World Food Day) …

The post World Food Day : आधुनिक यंत्रणांमुळे थांबली अन्नाची नासाडी  appeared first on पुढारी.

Continue Reading World Food Day : आधुनिक यंत्रणांमुळे थांबली अन्नाची नासाडी