वेगावर स्वार मृत्यू

नाशिक (एक शून्य शून्य) : गौरव अहिरे बहुतांश अपघातांमध्ये वेगावर नियंत्रण नसल्याने मृत्यू होत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. त्यामुळे वाहनांचा वेग आपल्या सोयीसाठी असून, मृत्यूला निमंत्रण देण्यासाठी नव्हे, हे वाहनचालकांनी लक्षात घेतले पाहिजे. सर्वाधिक अपघाती मृत्यू हे महामार्गांवर होत असून, त्याखालोखाल शहरातील रस्त्यांवर मृत्यू वेगावर स्वार होऊन फिरत आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्यास …

The post वेगावर स्वार मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading वेगावर स्वार मृत्यू

आरटीओ : जिल्ह्यात दररोज तीन जण अपघाताचे बळी

नाशिक : गौरव अहिरे औरंगाबाद रोडवरील नांदूर नाक्याजवळील सिग्नलवर झालेल्या अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने अपघातांची कारणे व त्यावरील उपाययोजना शोधली जात आहे. दरम्यान, नाशिक शहरात जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत 120 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये आहे, तर ग्रामीण भागात ऑगस्ट अखेरपर्यंत 635 जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. आरटीओ …

The post आरटीओ : जिल्ह्यात दररोज तीन जण अपघाताचे बळी appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : जिल्ह्यात दररोज तीन जण अपघाताचे बळी