उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया, ६०० गावे-वाड्या तहानलेल्या
यंदाच्या वर्षी उत्तर महाराष्ट्रावर पावसाने अवकृपा केली आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाअभावी पाण्याचे स्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. परिणामी हंडाभर पाण्यासाठी जनतेला वणवण फिरावे लागत आहे. विभागात चार जिल्ह्यांमधील १५५ गावे आणि ४४१ वाड्या अशा एकूण ५९६ ठिकाणी टंचाईच्या झळा बसल्या आहेत. त्यामुळे या भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून १३६ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. पावसाने …
The post उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया, ६०० गावे-वाड्या तहानलेल्या appeared first on पुढारी.