उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया, ६०० गावे-वाड्या तहानलेल्या

यंदाच्या वर्षी उत्तर महाराष्ट्रावर पावसाने अवकृपा केली आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाअभावी पाण्याचे स्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. परिणामी हंडाभर पाण्यासाठी जनतेला वणवण फिरावे लागत आहे. विभागात चार जिल्ह्यांमधील १५५ गावे आणि ४४१ वाड्या अशा एकूण ५९६ ठिकाणी टंचाईच्या झळा बसल्या आहेत. त्यामुळे या भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून १३६ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. पावसाने …

The post उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया, ६०० गावे-वाड्या तहानलेल्या appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया, ६०० गावे-वाड्या तहानलेल्या

उत्तर महाराष्ट्र तहानलेलाच ! पाच जिल्ह्यांत २३६ गावांना ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोकण किनारपट्टीसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सून डेरेदाखल झाला असताना उत्तर महाराष्ट्र मात्र पाणीटंचाईच्या झळांनी होरपळून निघाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील २३६ गावे आणि वाड्यांना ९६ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. याद्वारे तब्बल साडेतीन लाख ग्रामस्थांची तहान भागविण्यात येत आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा आठवडाभर उशिराने नैऋत्य मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. …

The post उत्तर महाराष्ट्र तहानलेलाच ! पाच जिल्ह्यांत २३६ गावांना ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्र तहानलेलाच ! पाच जिल्ह्यांत २३६ गावांना ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा