नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान महत्वपूर्ण : राजाराम पाटील पानगव्हाणे

नाशिक (निफाड): पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे फार मोठे योगदान आहे. काँग्रेसची 1885 मध्ये स्थापना झाल्यापासून काँग्रेसजन स्वातंत्र्यलढ्यात तनमनधनाने सामील झाले. सत्तर वर्षात काँग्रेसने देशाच्या जडणघडणीचे व बांधणीचे कार्य केले हे विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पाटील पानगव्हाणे यांनी केले. ‘इथे’ सूर्य मावळतच नाही! कुठे आहे हे ठिकाण? भारतीय स्वातंत्र्याच्या …

The post नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान महत्वपूर्ण : राजाराम पाटील पानगव्हाणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान महत्वपूर्ण : राजाराम पाटील पानगव्हाणे

नाशिक : पंचवटीत कॉंग्रेसची आझादी गौरव पदयात्रा

नाशिक : पुढारी ऑनलाइन  कॉंग्रेसच्या वतीने देशभरात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येत आहे. महाराष्ट्रातही कॉंग्रेसच्या वतीने विविध जिल्ह्यांत पदयात्रा काढली जात आहे. नाशिकच्या पंचवटी येथेही कॉंग्रेसच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम्, अमर रहे अमर रहे महात्मा गांधी अमर रहे अशी घोषणाबाजी करत पंचवटी कारंजा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला …

The post नाशिक : पंचवटीत कॉंग्रेसची आझादी गौरव पदयात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत कॉंग्रेसची आझादी गौरव पदयात्रा