नाशिक : तंत्रज्ञानाधारे वंचित घटकांना प्रवाहात आणणार – जि. प. सीईओ अशिमा मित्तल
नाशिक: वैभव कातकाडे देशात फाइव्ह-जी तंत्रज्ञान विकसित झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रातील वंचित घटकांना तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापरातून मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अशिमा मित्तल यांनी केले. दैनिक ‘पुढारी’सोबत खास बातचीत करताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचे अनेक मुद्दे आणि पैलू उलगडले. मूळच्या जयपूरच्या असलेल्या अशिमा …
The post नाशिक : तंत्रज्ञानाधारे वंचित घटकांना प्रवाहात आणणार - जि. प. सीईओ अशिमा मित्तल appeared first on पुढारी.