नाशिककरांनो हात जोडुन विनंती ; चुकीच्या लोकांना बँकेत पाठवू नका
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्हा सहकारी बँक वाचविण्यासाठी शासन म्हणून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पण नाशिककरांना हात जोडुन विनंती आहे, भविष्यात चुकीच्या लोकांना बँकेत पाठवू नका, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कांदा दराबाबत ठोस निर्णयाशिवाय गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले. शहरातील एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. मंत्री पवार …
The post नाशिककरांनो हात जोडुन विनंती ; चुकीच्या लोकांना बँकेत पाठवू नका appeared first on पुढारी.