राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी उद‌्ध्वस्त झालाय. शेतमालाची झालेली दैना पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारचे कर्तव्य आहे परंतु ते मात्र पळपुटं आहे, म्हणून ते इतर राज्यातील निवडणूक प्रचारात गुंग असल्याची टीका उबाठा गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली. इगतपुरी तालुक्यातील …

The post राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र