जळगाव : पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता
जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवरील रोजंदारी कर्मचाऱ्यांना रुपांतरीत नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने अधिसंख्य पदे निर्माण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतन/भत्ते व सेवानिवृत्ती वेतनासाठी जिल्हा परिषदांना अनुदान उपलब्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गुरुवारी, दि. 17 च्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा व स्वच्छता …
The post जळगाव : पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता appeared first on पुढारी.