मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच

मनमाड : पुढारी वृत्तसेवा मार्च एंडचा हिशोब आणि त्यानंतर हमाली, तोलाई कपात करण्यावरून व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे गेल्या १६ दिवसांपासून बाजार समितीत कांदा, धान्य लिलाव ठप्प झाले आहेत. त्यामुळे खळ्यात, चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे लिलावामुळे रोज होणारी लाखो रुपयांची उलाढालही ठप्प झाल्याने बाजार समितीच्या …

The post मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच