नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सध्या हिंसाचारानेे पोळून निघालेल्या मणिपूरला मनमाडचा कांदा पोहोचला आहे. अंकाई रेल्वेस्थानकातून 22 रेकच्या मालगाडीद्वारे सुमारे 800 टन कांदा मणिपूरला पोहोचला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराने धुमसत आहे. हिंसाचारात अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. हिंसाचारामुळे जीवनावाश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने तेथील नागरिकांना अनेक …

The post नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ नाशिककर रस्त्यावर

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा सावित्रीच्या देशात लेकींची विटंबना होत असतांनाच सरकार गप्प का, मन की बात छोडो मणीपूर पे बोलो, मणिपुर घटनेतील नराधमांना फाशी द्या. अशा आशयाच्या फलकांसह मणिपुर येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ नाशिककर रस्त्यावर उतरले. तोंडावर काळीपट्टी बांधत आंदोनलकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवदेनही दिले. मूकमोर्चात माजी …

The post मणिपूर घटनेच्या निषेधार्थ नाशिककर रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading मणिपूर घटनेच्या निषेधार्थ नाशिककर रस्त्यावर