विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री शहरासह तालुक्यातील माळमाथा व काटवान परिसरात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे या भागातील विहिरींनी तळ गाठल्याने टंचाईच्या झळा बसत आहेत. काही ग्रामपंचायतींच्या हद्दीत आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती होत आहे. ‌जिल्ह्यासह तालुक्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने विहिरींची पाणी पातळी अपेक्षेप्रमाणे …

The post विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा