विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री शहरासह तालुक्यातील माळमाथा व काटवान परिसरात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे या भागातील विहिरींनी तळ गाठल्याने टंचाईच्या झळा बसत आहेत. काही ग्रामपंचायतींच्या हद्दीत आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती होत आहे. ‌जिल्ह्यासह तालुक्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने विहिरींची पाणी पातळी अपेक्षेप्रमाणे …

The post विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा

वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात उष्णतेची लाट कायम आहे. मंगळवारी (दि. ६) तापमानाचा पारा ३५.९ अंश सेल्सियसवर पाेहचल्याने हवेत उष्मा अधिक जाणवत होता. त्यामुळे नाशिककर त्रस्त झाले. दरम्यान, पुढील चार दिवस जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे. अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे वारे घोंगावते आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह …

The post वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त