नाशिक : स्वातंत्र्यासाठी योगदान नाही त्यांच्याच हाती सत्ता – नाना पटोले
सिडको/नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काँग्रेसचे मोठे योगदान आहे. मात्र आता ज्यांचा स्वातंत्र्यामध्ये सहभाग नव्हता, असे लोक केंद्राच्या सत्तेत बसून देश चालवत आहेत. यासाठी देशाचे संविधान, लोकशाही व स्वातंत्र्य कायम राहावे, ही भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आजादी गौरव यात्रेच्या माध्यमातून केला जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले. स्वातंत्र्याच्या …
The post नाशिक : स्वातंत्र्यासाठी योगदान नाही त्यांच्याच हाती सत्ता - नाना पटोले appeared first on पुढारी.