आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिल्ली येथे एमटेकचे शिक्षण घेणाऱ्या वरद नेरकर याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या (suicide) केल्याचे समोर आले. या घटनेने विद्यार्थ्यांचा ताणतणाव हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. देशभरात दररोज १५ हून अधिक विद्यार्थी ताणतणावातून आत्महत्या (suicide) करीत असल्याचा निष्कर्ष आहे. त्यामुळे ताणतणावर मार्ग शोधणे आवश्यक असून आत्महत्या हा पर्याय नाही नसल्याचे मत तज्ज्ञांकडून …

The post आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत appeared first on पुढारी.

Continue Reading आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत