जळगाव : वाढते तापमान अन् भारनियमनामुळे केळी उत्पादक अडचणीत

जळगाव : चेतन चौधरी जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध असून, जिल्ह्यात सर्वाधिक 52 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसत आहे. मे महिना उलटून जून सुरू झाला असला, तरी तापमानाचा पारा काही कमी होताना दिसत नाही. यावल, रावेर तालुक्यांतील सरासरी तापमान 40 अंशांपेक्षा अधिक आहे. या तापमानामुळे केळीबागांना फटका बसला असून, …

The post जळगाव : वाढते तापमान अन् भारनियमनामुळे केळी उत्पादक अडचणीत appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वाढते तापमान अन् भारनियमनामुळे केळी उत्पादक अडचणीत

नंदुरबार : अतिउष्णतेने कोसळताहेत टनोगंती घड! केळीबागा होत आहेत उध्वस्त.. 

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  खानदेशात आलेली उष्णतेची लाट माणसांना असह्य झाली आहे, तितकीच ती पिकांना देखील हानिकारक ठरत आहे. या तीव्र उष्णतापमानात केळीचे घड टिकाव धरेनासे होऊन जमिनीवर धडाधड कोसळून पडत असल्याची एक निराळी समस्या सध्या केळी उत्पादकांच्या मुळावर उठली आहे. ऐन काढणीच्या हंगामात रोज टन अर्धा टन वजनाची केळी झाडे व घड पडल्याचे पाहावे …

The post नंदुरबार : अतिउष्णतेने कोसळताहेत टनोगंती घड! केळीबागा होत आहेत उध्वस्त..  appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : अतिउष्णतेने कोसळताहेत टनोगंती घड! केळीबागा होत आहेत उध्वस्त..