पशुधन कसं वाचवायचे? चाराटंचाईमध्ये पशुपालकांपुढे प्रश्न
नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे सिन्नर, चांदवड व नांदगाव या तालुक्यांमधील पशुधनाला चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अडीच महिने म्हणजेच १५ जूनपर्यंत पुरेल इतका चारा शिल्लक असून सिन्नर, चांदवड व नांदगाव या तालुक्यांमध्ये दोन महिने पुरेल इतका खरीप व रब्बी हंगामातील चारा आहे, असे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी शिंदे …
The post पशुधन कसं वाचवायचे? चाराटंचाईमध्ये पशुपालकांपुढे प्रश्न appeared first on पुढारी.