शासनाचे होतेय दुर्लक्ष; दुष्काळामुळे ४८ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाचवीला पुजलेला दुष्काळ, डोक्यावर बँकांचा वाढत्या कर्जाचा बोजा व शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव अशा संकटात सापडलेला शेतकरी जीवनयात्रा संपवण्याचा मार्ग पत्करत आहे. नाशिक विभागात यंदा ४८ शेतकरी आत्महत्या झाल्या. घराचा कर्ता पुरुषच जीवन संपविण्यापर्यंत टोकाचा निर्णय घेत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डाेंगर कोसळत आहे. अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी रणसंग्राम सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांच्या …

The post शासनाचे होतेय दुर्लक्ष; दुष्काळामुळे ४८ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला appeared first on पुढारी.

Continue Reading शासनाचे होतेय दुर्लक्ष; दुष्काळामुळे ४८ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला

नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळांमुळे मजुरांची पावले मनरेगाकडे वळत आहेत. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील १ हजार ८४१ कामांवर तब्बल ११ हजार ४७७ मजुरांनी हजेरी लावली. गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तीव्र चटका जाणवतो आहे. तीव्र उन्हामुळे ग्रामीण भागात शेतीची कामे थंडावली आहेत. त्यामुळे शेतीच्या कामांवर अवलंबून असलेला संसाराचा गाडा हाकणाऱ्या मजुरांपुढे आव्हान उभे …

The post नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे