जनार्दन साळींकडून ‘ज्ञानेेशरी’च्या नऊ हजार ३३ ओव्यांचे हस्तलेखन
लासलगाव : पुढारी वृत्तसेवा ‘एक तरी ओवी अनुभवावी’ असे म्हटले जाते. पण, संपूर्ण ज्ञानेश्वरीच स्वहस्ताक्षरात लिहिली तर, या विचारातून विंचूर येथील जनार्दन साळी यांनी स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहून काढली. श्रीमद्भगवद्गीतेचे ७०० श्लोक आणि त्यावर ज्ञानेश्वरांनी केलेल्या टीकेच्या नऊ हजार ३३ ओव्या साळी यांनी स्वहस्ताक्षरात लिहिल्या आहेत. साळी कुटुंब विंचूर येथे अनेक पिढ्यांपासून स्थायिक …
The post जनार्दन साळींकडून ‘ज्ञानेेशरी’च्या नऊ हजार ३३ ओव्यांचे हस्तलेखन appeared first on पुढारी.