गौणखनिज विभाग : ई-ऑक्शनमध्ये घाटांनाही मिळेना प्रतिसाद
राज्यातील वाळूसंदर्भात शासनाकडून दरवर्षी नवनवीन धोरण आखले जात असताना गेल्या वर्षीच्या स्वस्तामधील वाळू धोरणाचा जिल्ह्यात पुरता फज्जा उडाला आहे. वर्षभरात एकाही व्यक्तीला स्वस्तात वाळू उपलब्ध झाली नाही. दुसरीकडे गौणखनिज विभागाकडून वाळूघाटांसाठी पाच वेळेस ई-ऑक्शन राबवूनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडता हाती काही न लाभे,’ अशी प्रशासनाची अवस्था झाली आहे. राज्यात …
The post गौणखनिज विभाग : ई-ऑक्शनमध्ये घाटांनाही मिळेना प्रतिसाद appeared first on पुढारी.