शांततेसाठी गौतम बुद्धांची शिकवण समाजात रुजवा : छगन भुजबळ

येवला : पुढारी वृत्तसेवा– भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. त्यांची शिकवण आणि प्रेरक विचार प्रत्येकाने आत्मसात करून समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवला येथील मुक्तिभूमीवरील १५ कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या दिमाखदार बौद्ध भिक्खू विपश्यना केंद्र व विविध विकासकामांचे लोकार्पण भिक्खू वाटसनपॉन्ग मेडिटेशन सेंटरचे …

The post शांततेसाठी गौतम बुद्धांची शिकवण समाजात रुजवा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शांततेसाठी गौतम बुद्धांची शिकवण समाजात रुजवा : छगन भुजबळ

Nashik : बुद्ध मूर्तींची १०० रथांमधून मिरवणूक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुपकडून नाशिक जिल्ह्यातील शंभर गावांना भगवान गौतम बुद्ध यांच्या १०० मूर्तींचा प्रदान सोहळा मंगळवारी (दि. २) झाला. यानिमित्त नाशिक शहरातून सायंकाळी शंभर रथांची मिरवणूक काढण्यात आली. यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ५०० श्रामणेरांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. तसेच यानिमित्त रात्री गोल्फ क्लब …

The post Nashik : बुद्ध मूर्तींची १०० रथांमधून मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बुद्ध मूर्तींची १०० रथांमधून मिरवणूक

नाशिक : तथागत महानाट्यातून उलगडला गौतम बुद्धांचा जीवनपट

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती महोत्सवा निमित्त सातपूर शहर भीम महोत्सव समितीच्या वतीने गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित तथागत महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. रंगमंचावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित डॉ. शैलेद्र बागडे प्रस्तुत तथागत या महानाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील …

The post नाशिक : तथागत महानाट्यातून उलगडला गौतम बुद्धांचा जीवनपट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तथागत महानाट्यातून उलगडला गौतम बुद्धांचा जीवनपट

महाराष्ट्राचे ‘खजुराहो’ मोजतेय अखेरच्या घटका

दीपक श्रीवास्तव : नाशिक पुढारी वृत्तसेवा  धोडंबे हे नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील अतिशय छोटेसे खेडे गाव आहे. इतिहास प्रसिद्ध धोडप किल्ला, चांदवडचा किल्ला, वणी, सप्तशृंगी गड, वडनेर भैरव, वडाळीभोई, कांचन बारी हे सर्व धोडंबे गावच्या पंचक्रोशीत येतात. अशा या धोडंबे गावात भगवान शंकराचे एक प्राचीन मंदिर आहे. श्री वटेश्वर मंदिर, या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे शेकडो …

The post महाराष्ट्राचे 'खजुराहो' मोजतेय अखेरच्या घटका appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्राचे ‘खजुराहो’ मोजतेय अखेरच्या घटका