शांततेसाठी गौतम बुद्धांची शिकवण समाजात रुजवा : छगन भुजबळ
येवला : पुढारी वृत्तसेवा– भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. त्यांची शिकवण आणि प्रेरक विचार प्रत्येकाने आत्मसात करून समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवला येथील मुक्तिभूमीवरील १५ कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या दिमाखदार बौद्ध भिक्खू विपश्यना केंद्र व विविध विकासकामांचे लोकार्पण भिक्खू वाटसनपॉन्ग मेडिटेशन सेंटरचे …
The post शांततेसाठी गौतम बुद्धांची शिकवण समाजात रुजवा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.