नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांनी कल्याणकारी राज्य निर्माण केले – ॲड. नितीन ठाकरे
नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्वराज्य निर्माण केले. संपूर्ण जगात ते आदर्शवत राजे होवून गेले. त्यांनी लोककल्याणकारी राज्य निमार्ण केले, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. चाकणला कांदा उत्पादकांनी पुणे- नाशिक महामार्ग रोखला येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात बुधवारी …
The post नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांनी कल्याणकारी राज्य निर्माण केले - ॲड. नितीन ठाकरे appeared first on पुढारी.