धुळे : शेतकर्यांच्या समस्यांची जाण असलेलेच पॅनल- आ.कुणाल पाटील
धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आतापर्यंत काँग्रेसच्या नेतृत्वात होती. म्हणूनच धुळे बाजार समिती महाराष्ट्रात अव्वल आहे. भाजपा सरकारने शेतकरी विरोधी कायदे करुन बाजार समित्या आणि शेतकर्यांना संपविण्याचे काम चालविले आहे. भाजपाच्या कृषीविरोधी धोरणामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. गारपीठ, अवकाळी, वादळी पाऊस यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले असतांना अद्यापही राज्यातील भाजप-शिंदे सरकारने …
The post धुळे : शेतकर्यांच्या समस्यांची जाण असलेलेच पॅनल- आ.कुणाल पाटील appeared first on पुढारी.