त्यांना जेवढे तेवढेच महत्त्व द्यायचे : आदित्य ठाकरे
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मी त्यांच्यावर काही बोलणार नाही, पण सामान्य नागरिक उद्धव ठाकरेंसोबत आहे. प्रामाणिक लोक सोबत आहेत. मी कुणाची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत नाही. दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही, हाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांना जेवढे तेवढेच महत्त्व द्यायचे असते, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटाला ‘जय …
The post त्यांना जेवढे तेवढेच महत्त्व द्यायचे : आदित्य ठाकरे appeared first on पुढारी.