राज्यातील २५३ हून अधिक पाणी पुरवठा योजनांचा मार्ग मोकळा !
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशनच्या अंतर्गत विहीत दरडोई खर्चापेक्षा जास्त खर्च असणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या उच्चाधिकारी समितीतर्फे मान्यता घ्यावी लागते. या अनुषंगाने मंगळवारी (६ सप्टेंबर) मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजिप्रा) अंतर्गत येणाऱ्या २, तर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या २५३ अशा …
The post राज्यातील २५३ हून अधिक पाणी पुरवठा योजनांचा मार्ग मोकळा ! appeared first on पुढारी.